मैं

मैं
मैं

Friday, August 6, 2010

माझे विश्वविद्यालय .

"ज्ञान शांति मैत्री "

ज्ञान शांति आणि मैत्री हे शब्द किती आपसुक वाटतात ।

प्रत्येकाच्या भविष्यासाठी 'ते' मनी भरून दाटतात।

या शब्दांना कशाची सीमा आहे ।

याचा अर्थ काढण्यात जीवन जात आहे।

या 'तीन ' शब्दांनी मला खुप ग्रासले आहे।

याचा विचार करण्याने जीवन त्रासलेआहे।

का म्हणून ? ह्या शब्दांच्या मी कोडयात पडलो ।

या प्रश्नाचा विचार करून मी कसा घडलो।

जेंव्हा मी या शब्दांना गंभीरतेने घेतो ।

तेंव्हा मी का म्हणून ? स्वत:ला विसरून जातो ।

या शब्दांचा खेल निराला कधी मला समजेल ।

आणि केंव्हा जीवनात मला यांचा अर्थ समजेल ।

निलेश बापूसाहेब झाल्टे
एम। ए । जनसंचार
०९८२२७२१२९२

No comments:

Post a Comment